शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी'...
राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी...
कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण...
उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती
मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी...
ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं...
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी – अनुराग सिंग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच राजीव गांधी...
अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करतील त्यवेळी हे शिष्टमंडळ...
भ्रष्टाचार, घराणेशाही, सांप्रदायिक संतुष्टीकरण या विरोधात भाजपा उद्यापासून देशभर अभियान चालवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरात पार पडली. भ्रष्टाचार, घराणेशाही, वोट बँकेचं राजकारण या विरोधात उद्यापासून देशभर...
भविष्य उज्ज्वल आहे, भारतासाठी DIR-5 हे भविष्य आहे : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज चेन्नई येथे आयआयटी मद्रासने आयोजित केलेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-5) परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीमार्फत...
आतापर्यंत मालदीवमधील 818 अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले, ज्यात एसीसी मालदीवच्या 29 अधिकाऱ्यांचाही समावेश
नागरी सेवांच्या योग्य वितरणासाठी सनदी अधिकाऱ्यांनी डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारावे - महासंचालक व्ही. श्रीनिवास यांनी केले आवाहन.
लोकांच्या जीवनात सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी संघभावना आणि ज्ञानाची परस्पर देवाणघेवाण आवश्यक - व्ही....