छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
पोलिसांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलीस...
राज्यातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य विधानपरिषदेवर राज्यपालांनी नेमण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक यादी पाठवली होती. त्यावर तत्कालीन राज्यपाल...
SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे....
संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी उच्च शिक्षणसंस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभ्यागत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय, समता, बंधुता, महिलांप्रति आदर अशा संवैधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात...
१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी...
गुन्हे सिद्ध करण्याचा दर वाढवण्यासाठी नवीन निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतच्या पोलीस मुख्यालयात काल राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, या परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,...
भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि...
भारत २०७५ पर्यंत जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा गोल्डमन सॅक्स गुंतवणूक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या जागतिक स्तरावरील गुंतवणूक बँकेनं वर्तवला आहे. भारताचा जीडीपी...
ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय...











