नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. रवी शंकर प्रसादलागू करणार नाही, असं म्हणणाऱ्या राज्यांनी हा निर्णय घेण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा, असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे.