कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जोतिबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस असून...
जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा – वाणिज्यदूत एकिम फॅबिग
मुंबई : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा...
राज्यातील ६२०० रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख...
म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज...
महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याची अजित पवारांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी...
मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं संसदेच्या...
G20 विज्ञान शिखर परिषद त्रिपुरातील आगरतळा इथं सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : G २० परिषदेची दोन दिवसीय विज्ञान-२० परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली त्रिपुरातील अगरतला, इथ हपानिया इंटरनॅशनल फेअर ग्राउंडवर आजपासून सुरु झाली. G२० बैठकीचा...
तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं काम बंद आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे....
देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत...
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून...









