Home Blog Page 1458

शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

शालेय शिक्षण विभागाचा आढावा मुंबई : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला...

मुंबईच्या विकासात महापालिकेचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफितीचा शुभारंभ मुंबई : मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मुंबई महानगरपालिकेचे मोलाचे योगदान असून, याचे श्रेय महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाते असे गौरवोद्गार...

राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करणार – मराठी...

येत्या अधिवेशनात कायदा करणार मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशात कायदा करणार...

खासदार शरद पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब...

मुंबई : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित भव्य स्मारकाच्या कामाची व आराखड्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार शरद पवार...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार 

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून...

‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत   

मुंबई (वृत्तसंस्था) : तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील "तान्हाजी...

अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला

नजीकच्या भविष्यात भारतातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ किती आणि कशी फोफावेल, याबद्दलचे भाकीत करणारा ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेचा यंदाचा अहवाल, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा कसा...

सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, अशी आश्वासने देत सत्ताधारी बनलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच...

विकासाला गती देण्याची नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस मंत्री परिषदेची बैठक घेत प्रत्येक मंत्रालयास त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्या...

‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय...