राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती
बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स - २०२०”
मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न...
देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी ‘हिंदी’ भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : आपला देश विभिन्न संस्कृतीने नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत...
स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
औरंगाबाद : निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात...
महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांकडे वळावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन
मुंबई : महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी माण प्रतिष्ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग-व्यवसायांकडे वळणे गरजेचे आहे. या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन...
राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’
मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबध्द - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
पुणे : मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबध्द असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आलेल्या...
औरंगाबादच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जाणून
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी,...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘ २०१९ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे....
दिल्लीत जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं नियुक्त केली पाच सदस्यीय समिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या...









