राज्य विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या...
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून मुंबईत सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य...
प्रत्येकानं देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भव्य आणि दृढ संकल्प करा- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७५ वा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा झाला. देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात...
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रीय...
पहलगाममध्ये ITBP ची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरातल्या पहलगाममध्ये झालेल्या बसला झालेल्या अपघातात ITBP अर्थात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आणि इतर ३० जण जखमी झाले....
भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली...
स्वातंत्र्यदिनी अंतराळातही डौलाने फडकला तिरंगा ध्वज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने स्पेस कीड्झ इंडिया या...
समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगत...
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पुन्हा प्रथम स्थानी
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेतर्फे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण २५ हजार २१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील निकाली...
मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध; हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली...
बीड : मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक...









