अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी...
भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कॉटन मॅन अर्थात कापूस उत्पादनातले अनुभवी सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे....
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत स्वच्छता मित्र सुरक्षितता चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात व्दितीय क्रमांकाचं मानांकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र महासभेनं 1993 मध्ये घोषित केल्यानुसार 15 मे हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त...
लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल...
हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड लशीच्या दरात कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड या लस उत्पादक कंपनीने कोर्बेवॉक्स या कोविडविरोधी लशीच्या दरात कपात केली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांना वस्तू आणि...
सातवे अ. भा. मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनाचा चित्रकाव्य लेखन स्पर्धा, परिसंवाद, काव्यमैफल व प्रकट...
महाकाव्य संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकरांनी महाकाव्य संमेलनाने कविंच्या प्रतिभेला फुलण्याची संधी असे प्रतिपादन
पिंपरी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशनच्या वतीने सातवे...
राज्याचा विकास होण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत – आ.बाबासाहेब पाटील
पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार विकास कामाबरोबरच समाजामध्ये सलोखा राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्यपूर्णपणे काम करत आहेत....
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा...
७३ वर्षांनंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पटकावला थॉमस चषक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने अंतिम सामन्यात 14 वेळा चषक...
अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं – पाकिस्तान सरकारला भारताचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं, असा इशारा भारतानं पाकिस्तान सरकारला दिला आहे. पाकिस्तानातल्या पेशावर भागातल्या दोन शीख व्यापाऱ्यांची...









