Home Blog Page 82

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात...

अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी बेस कॅम्पकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान...

महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज...

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या...

भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि...

आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते...

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक...

२ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरमधल्या शाळा पुन्हा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग काल पुन्हा सुरू झाले. राज्यात ३ मे पासून जातीय संघर्ष सुरू झाल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात...

मुंबई विमानतळाच्या क्षमतेत वाढ – T2 येथे सुरक्षा तपासणी क्षेत्राचा विस्तार

एकात्मिक प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक (पीईएससी) क्षमतेत लक्षणीय वाढ नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या T2 टर्मिनलवर सिक्युरिटी चेकपॉईंट एरिया (एससीपी) अर्थात सुरक्षा तपासणी...