केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते INS विशाखापट्टनम ही विनाशिका भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जहाजांची निर्मिती करू लागेल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला...

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं उद्या गोव्यात उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार असून कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हा...

कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चाकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चानं स्वागत केलं आहे. योग्य संसदीय प्रक्रियेतून या निर्णयावर अंमल होईपर्यत आम्ही प्रतीक्षा करू असं या संघटनेच्या नेत्यांनी...

भारत देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं नागरी विमान वाहतूक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितलं. देशाच्या आर्थिक...

भारत आणि न्युझीलंडमधला दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज संध्याकाळी रांचीमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. याआधी जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात...

कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातली प्रक्रिया आगामी हिवाळी अधिवेशनात केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशाला केलेल्या...

न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...

दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारच्या सर्व सरकारी कार्यालयांतले सर्व कर्मचारी...

देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे – एम....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे, असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते काल हैदराबाद...