माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनी देशभरातून आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज तिसरा स्मृतिदिन. वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू,...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी निती आयोगातर्फे मार्गदर्शक पुस्तिका जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी धोरणं आणि नियमावली तयार करण्याच्यादृष्टीनं निती आयोगानं राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहेत. देशभरात इलेक्ट्रिक...

बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या 23 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे, मात्र प्रयागराज, वाराणसी, भदोही, गाझियापूर आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...

टोक्यो पॅरालंपिक स्पर्धेसाठी ५४ सदस्यांचा भारतीय चमू जपानला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी खेळताना १३० कोटी भारतीय आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत ही भावना मनात राहूद्या असं आवाहन टोक्यो पॅरालिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पॅराखेळाडूंना केंद्रीय युवक व्यवहार आणि...

देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...

आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन २चा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग असलेल्या 'फिट इंडिया फ्रीडम रन टू' ला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद...

१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक...

सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत असून आत्मनिर्भर नवाचाराचं / नवोन्मेषाचं नवं युग सुरु झालं आहे. अशावेळी देशातील युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य...

देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार ६९ रुग्ण कोविडमुक्त झाले, तर ४१ हजार १९५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. या कालावाधीत कोविड-१९ मुळे ४९० रुग्णांच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न विदेशी भारतीय युवकांनी उच्च महत्वाकांक्षा ठेवल्यास सहज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशातल्या युवकांनी खऱ्या मनानं आपल्या उच्च महत्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या कार्यक्रमात गती येईल, असं मत युवक...