बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी ‘किसान रथ’ हा मोबाईल अॅंप विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं देशभरातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी घटकांच्या उत्पादित शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याकरिता करावी लागणारी कसरत कमी व्हावी आणि...

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला मुष्टीयुद्धात भारताच्या लवलीना कास्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लवलीनाला तुर्कीच्या सुरमेनेली बुसेनाझ हिच्याकडून शुन्य - पाच...

साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. सहकारी साखर उद्योगांच्या समस्यांबाबत...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश राज्य सरकारतर्फे जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश काल राज्य सरकारनं जारी केले. कोरोना संसर्गाचं प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं संपर्कमंत्र्यांच्या सल्ल्यानं स्वातंत्र्यदिनाच्या...

मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीत देश आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर असल्याचा...

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची बैठक पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज विरोधकांची चहापान बैठकही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया सुळे, व शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

सीबीएसई इयत्ता १०वीचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीचे निकाल आज जाहीर झाले. यंदा ९९ पूर्णांक ४ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक...

देशात सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत आजच्या कामाला सुरुवात होताच कॉंग्रेस, तृणमूल आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात...

भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल संध्याकाळी झालेल्या...