शिक्षण मंत्रालयाच्या देशव्यापी निपुण भारत अभियानाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांमध्ये शिक्षणाचा पाया पक्का व्हावा; मुख्यत: अंक ओळख आणि अंक उजळणीचं कौशल्य विकसित व्हावं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एका देशव्यापी अभियानाची आखणी केली...

आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेने पार केला ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेली मेडिसिन सेवेने ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा पार केला आहे. आरोग्यसेवेशी संबंधित सल्ला घेण्यासाठी रुग्ण या नाविन्यपूर्ण डिजिटल माध्यमातून डॉक्टर आणि...

केद्रं सरकारच्या पालन करणाऱ्या समाज माध्यमांचे रविशंकर प्रसाद यांच्याकडून कौतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे प्रसिद्ध समाज माध्यम मंच नव्या माहिती तंत्रज्ञान नियमावलीचं पालन करत असल्याचं दिसत असून ही समाधानकारक बाब असल्याचं माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद...

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सस्टर इथं काल झालेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात, भारतानं इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडनं भारतासमोर २२० धावांचं...

इन्वेस्ट इंडिया कंपनीला जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीचा मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया ही भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितली ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली...

स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीदिना निमित्त राष्ट्रपतींचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्वामी विवेकानंद हे देशातले एक सर्वोच्च...

एम.एस.एम.ई मध्ये समावेश केल्यामुळे कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य मिळेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात समावेश करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. हा...

तमिळनाडू राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधीत १२ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काल जाहीर केलं. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारताची विक्रमी निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असतानाही भारतानं या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्रमी निर्यात केली आहे. तसंच, गेल्या आर्थिक वर्षातही ८१ अब्ज ७२ कोटी डॉलरची आतापर्यंतची...

भारताची इन्व्हेस्ट इंडिया ठरली जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन संस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया या भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली...