देशभरात काल ६० लाख १९ हजार ५८ जणांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात दिल्या गेलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या मात्रांची संख्या ३१ कोटी ५० लाख ४६ हजार ६३८ झाली आहे. काल एकूण ६० लाख १९ हजार ५८ जणांना...
आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी केंद्र सरकारनं ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विवाद से विश्वास या योजनेंतर्गत रकमेचा विनाव्याज भरणा करण्यासाठीही ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...
अंमली पदार्थ मुक्त भारत साकारण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या समाजातली अंमली पदार्थांची कीड नष्ट करण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात कौतूक केलं आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी...
आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांचा उद्या जनतेशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल.
आकाशवाणी...
धाडसी सुधारणांमुळेच औद्योगिक विकासाला गती-वित्तमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या धाडसी सुधारणांमुळे उद्योग क्षेत्रात भारताला मोठे स्थान प्राप्त झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी...
इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची सोनिया गांधींची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.
डाळी आणि खाद्यतेलासारख्या जीवनावश्यक...
प्रधानमंत्री येत्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल....
परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम पहायला मिळतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टॉयकेथॉन २०२१...
पंतप्रधान येत्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल.
आकाशवाणी...
देशात आतापर्यंत कोविड १९ चे २ कोटी ८९ लाख ८४ हजार रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. लागोपाठ ४१ व्या दिवशी कोरोनावर मात केलेल्यांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
देशात आतापर्यंत...










