वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेचे सुलभीकरण करावं यासाठी कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे...

भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे- ओम बिर्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वायत्त जिल्हा मंडळे अर्थात एडीसी स्थापन करण्यामागे ईशान्य भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत समानाधिकार मिळवून देणे आणि त्यांच्या परंपरांनुसार प्रशासकीय कामकाज...

देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे....

प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७४वा भाग आहे. आकाशवाणी आणि...

संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित...

भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळणी महोत्सव २०२१ हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

देशातल्या पहिल्या राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल. येत्या २ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीने संवादाला चालना...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी शाश्वत शांतता...

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र...

भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या विश्वासार्हतेने पाहिले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने आरोग्य क्षेत्रात नवी पद्धत रूढ केली असून इतर राष्ट्रांनाही या क्षेत्रात सहाय्य केले आहे. भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या दृष्टीने, नव्या आदराने आणि विश्वासार्हतेने पाहिले...