नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठा आर्थिक गैरव्यवहार करून केवळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर गेल्याने कोणीही कायद्यापासून वाचू शकत नाही, हे नीरव मोदी प्रकरणी ब्रिटनमधल्या न्यायालयाने दिलेल्या निकालातून स्पष्ट होत असल्याचे केंद्रीय...
भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल – अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
ओव्हर द टॉप...
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबादमधे नरेंद्र मोदी स्टेडिअममधे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्याच दिवशी भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
याबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं...
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसंच सूक्ष्म-लघु- आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई...
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र...
पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार...
नवी दिल्ली: पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार
आज केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर, यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,...
जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधासभेत सादर झालेल्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या अंदाज...
संरक्षण उत्पादनांचा आराखडा आणि संशोधनातही खासगी क्षेत्रानं पुढाकार घ्यावा – पंतप्रधानांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन, आरेखन,...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत राज्याला देशपातळीवर प्रथम क्रमांक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे.
शेतकरी सन्मान योजनेला २...











