रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून केवळ पंजाब वगळता देशाच्या इतर भागात निदर्शनं झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं...

हाथरस इथल्या घटनेचा संबंध लावून दलितांवर अत्याचार असल्याचं राजकारण करू नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशातल्या हाथरस इथं एका मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि मृत्यूचं प्रकरण गंभीर आहे, मात्र या प्रकरणाचा संबंध लावून, उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार होत आहेत, अशा प्रकराचं...

२ कोटीपर्यंतच्या कर्जावरचं ६ महिन्यांच्या सवलत काळातलं चक्रवाढ व्याज माफ होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोनामुळे बँक कर्जदारांना हफ्ते फेडण्यासाठी दिलेल्या ६ महिन्यांच्या सवलत काळातलं चक्रवाढ व्याज माफ करायला मान्यता दिली आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात...

सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं...

पंतप्रधानांचे हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथील अटल बोगद्याच्या उद्‌घाटनाप्रसंगीचे भाषण

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हिमाचलचे सुपूत्र अनुराग ठाकूर, हिमाचल सरकारमधील मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत जी, लष्कर प्रमुख, संरक्षण...

संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत,...

हाथरस इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात हाथरसच्या चांडपा गावात दलित मुलीवर झालेला  सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या मृत्यू प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित सर्व आरोपींना कठोर शिक्षा...

नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहेत. कोविड १९ चा प्रकोप आणि देशातल्या बऱ्याचश्या भागातली...

शहीद जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या टाकळीचे शहीद जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. वामन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात...