भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...

मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं  आहे.  भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...

भारताच्या भविष्यवेधी अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

भारताच्या जैव अर्थव्यवस्थेने 2014 मधील 8 अब्ज अमेरीकी डॉलर्सवरून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स वर घेतली झेप, आता 2025 पर्यंत 150 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे ठेवले लक्ष्य - विज्ञान आणि तंत्रज्ञान...

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकारणात सगळ्याबाबतीत चर्चा होत असतात, मात्र आपण भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार...

प्रधानमंत्र्यांनी गोरखपूर -लखनौ आणि जोधपूर- अहमदाबाद वंदे-भारत-एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं गोरखपूर -लखनौ-वंदे-भारत-एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. जोधपूर- अहमदाबाद-वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभही मोदी यांनी आभासी माध्यमाद्वारे हिरवा झेंडा दाखवून...

९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते आज मुंबईत...

अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी बेस कॅम्पकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल...

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेली...

भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...