व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी...

२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका प्रिया अब्राहम म्हणाल्या की, मुलांमध्ये कोवक्सिनच्या...

बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले...

एमएसएमई क्षेत्राला विलंबाने झालेल्या देयतेच्या समस्येच्या निराकरणासाठी सरकार प्रभावी पावले उचलेल- गडकरी

कर्ज संलग्नता भांडवली अनुदान योजनेला पुनश्च सुरुवात नवी दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्राला विलंबाने होणाऱ्या अनुदान वाटपाच्या समस्येबाबत निराकरण करण्यासाठी ठोस...

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

नवी दिल्ली :  कोल्हापूर जिल्ह्यातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनीत मालपुरे या तरुणांची वर्ष 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. केंद्रीय युवा...

फेब्रुवारीत १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. हे प्रमाण मागच्या वर्षी...

भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये...

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तंत्रज्ञान आधारित विकास या विषयावरच्या वेबिनारमधे बोलत होते....

वित्तमंत्र्यांची बँकांच्या व्यवस्थापनासमवेत बैठक, बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सिटी बँकेच्या सर्वोच्च व्यवस्थापनासमवेत...

भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...