केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
देशात आतापर्यंत २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ४ लाख ६२ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...
एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं.
भारत, अमेरिका, जपान...
जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...
लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आपल्या सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली...
सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशन काळात किंवा इतर दिवशी सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत असं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं.
संसद सदस्य...
देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज आहे, असं गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हंटल आहे. एखादी संस्था असं विद्यापीठ उभारण्यासाठी उत्सुक...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असून राज्यातही कालपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
मात्र लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि...









