आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

योग केवळ आयुष्याचा एक भाग राहिला नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग बनला आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्यानं देशभरातल्या सर्व ठिकाणांसह निवडक...

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू बक्र शेख अशी त्यांची नावं...

देशात आज १ लाख ९२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटीच्या वर गेली आहे....

देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ मिळाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी...

कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी व्यवहार केल्याचा किरिट सोमय्या यांचा आराेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबिंयानी १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केले असल्याचा आऱोप भाजपानेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. हे गैरव्यवहार शेल आणि बोगस...

देशात गुरुवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ४० लाख २३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले...

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग  प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या...

आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची काँग्रेसची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची टीका काँग्रेस महासमितीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केली आहे. ते आज भारत जोडो...