केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...

भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणल्या –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणण्यात आल्या असल्याची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

केंद्राने दिल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ३७ कोटी मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आतापर्यंत लसीच्या ३७ कोटी मात्रा राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. लवकरच आणखी २३ लाख ८० हजार मात्रांचा पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात...

राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून...

वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य...

कोवॅक्सिन या लशीचं उत्पादन १० कोटी डोसपर्यंत करायचं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन या भारत बायोटेक निर्मित कोविड प्रतिबंधक लशीचं उत्पादन दरमहा दीड कोटीने वाढवून १० कोटी डोसपर्यंत करायचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के....

भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली....

बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या 23 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे, मात्र प्रयागराज, वाराणसी, भदोही, गाझियापूर आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी...

देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये देवघर इथ नव्यान बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सोळा हजार आठशे कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि...