भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे,  असं  बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.  राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...

देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशभरात शौचालयांची उभारणी...

नैसर्गिक शेती म्हणजेच पृथ्वीची सेवा आणि त्यासोबतच जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकतेचं रक्षण करण्याचं काम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभराची सकस आणि पौष्टिक खाद्यान्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक शेतीची आवश्यकता लक्षात घेतली, तर आर्थिक समृद्धीचा मार्ग नैसर्गिक शेतीच्या प्रक्रियेतून जातो हे समजून घेतला येईल असं...

देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.  तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना...

ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ई-रुपी या डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी या नव्या रोखविरहीत आणि संपर्कविरहीत डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण केले. ई-व्हाउचर आधारित ही प्रणाली असून क्युआर कोड किंवा एसएमएसच्या...

लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...

येत्या १ ऑगस्ट पासून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय जनतेसाठी खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय येत्या एक ऑगस्ट पासून जनतेसाठी खुलं होत आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पासून ते बंद होतं. नागरिकांना सरकारी सुट्ट्या...

सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...

लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याच्या मोहिमेचं काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याहस्ते उद्घाटन झालं. मणिपूरमधल्या विष्णुपुर जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय वैद्यकीय...