स्टार्टअप मानांकनात देश जगात तिसऱ्या, तर महाराष्ट्र देशात अव्वल श्रेणीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप परिसंस्था आणि युनिकॉर्नच्या संख्येच्या निकषांवर भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. ते आज...
लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याच्या मोहिमेचं काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याहस्ते उद्घाटन झालं. मणिपूरमधल्या विष्णुपुर जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय वैद्यकीय...
एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठली – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नायडू यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत...
गरीब क्षयरुग्णांच्या देखभालीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची निःक्षय मित्र योजना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गरीब क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निःक्षय मित्र ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरु केली आहे. भारताला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याच्या ध्येयाचा...
एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना...
दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य...
वंदे भारत ट्रेनला जूनपासून आतापर्यंत ६८ जनावरं आदळण्याच्या घटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत ट्रेनला या वर्षीच्या जूनपासून आतापर्यंत जनावरं आदळण्याच्या ६८ घटना तर ब्रेक निकामी होऊन एक्सल लॉक झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी...
शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार सदैव तयार – केंद्रीय कृषि मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करायला सरकार सदैव तयार असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी आजपासून शेतकरी...
देशातील वीजेच्या मागणीत वाढ – केंद्रीय वीज मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट...
डिमॅट खात्यांची वाढती संख्या पाहता देशातील युवा गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास सज्ज – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात 26 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत दिली. एन एस डी...









