मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आगेकूच जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरियानात पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. आज पाचव्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण,...

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठीच्या ऍपच्या माध्यमातून 4 लाख मुलांचा शोध – स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पळवण्यात आलेल्या मुलांपैकी चार लाख मुलांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांना कुटुंबीयांकडे सुरक्षित पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारनं दिली. महिला आणि बालविकास मंत्री...

विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सखोल सहकार्य – केंद्रीय...

नवी दिल्‍ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात सखोलपणे गुंतले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. भारताच्या 2025 मध्ये प्रक्षेपित होणार्‍या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्यानं उभारण्यात आलेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी व्हिडीओ कॉन्फेरंसिन्गच्या माध्यमातून प्रधानमंत्री या स्मारकाचं लोकार्पण करतील....

सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण...

देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी  ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा...

PSLV C-५४ अंतराळयानाचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या  सतीश धवन अंतराळ केंद्रातून  PSLV C-५४ या अंतराळ यानाचं  यशस्वी प्रक्षेपण केलं.  या अंतराळ यानाच्या  पेलोडमध्ये...

जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...

प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला...