नव्या प्रकारच्या सैन्य भर्तीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भर्तीची ‘मिशन अग्निपथ’ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही  घोषणा केली, यावेळी...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्यानं उभारण्यात आलेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी व्हिडीओ कॉन्फेरंसिन्गच्या माध्यमातून प्रधानमंत्री या स्मारकाचं लोकार्पण करतील....

भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत असल्याच प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,जागतिक दर्जाची स्वतःची ओळख प्रस्थापित केलेल्या ८१ हजार स्टार्ट अप्स तसचं एक हजार संशोधन आणि विकास केंद्रासह भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक...

आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...

देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी  ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा...

डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं २०२२ -२३  या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेतला....

चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास...

9 कोटी ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करत जल जीवन अभियानाने गाठला महत्वाचा टप्पा

2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने जलजीवन अभियानाची वाटचाल गोवा तसेच अन्य 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणीपुरवठा 16 महिन्यांच्या...

भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला आरोग्यमंत्र्यांनी केलं संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवसंशोधन, तांत्रिक सहाय्यकृत प्रणालीच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे आणि जागतिक स्तरावर स्विकारता येतील अशी उत्पादनं तयार करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे आहे. असं मत केद्रिय...