प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली...
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...
जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर आणि ट्रेड्समन अशा पदांसाठी...
भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत असल्याच प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,जागतिक दर्जाची स्वतःची ओळख प्रस्थापित केलेल्या ८१ हजार स्टार्ट अप्स तसचं एक हजार संशोधन आणि विकास केंद्रासह भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक...
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...
एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना...
मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं....
देशात दररोज २० किलोमीटर रेल्वे मार्ग बांधण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात दररोज १२ किलोमीटर रेल्वे मार्ग बांधला जात असून लवकरच रेल्वे मार्ग बांधण्याचा वेग दररोज २० किलोमीटर पर्यंत जाईल, असं रेल्वे आणि दळणवळण मंत्री...
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाचे सुधारित दिशानिर्देश सोमवारपासून लागू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचं पूर्ण लसीकरण झालं असेल तर यापुढे त्यांना प्रवासापूर्वीची RT-PCR चाचणी करणं बंधनकारक राहणार नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत...
आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...









