फास्टॅग’ प्रणालीद्वारे एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘फास्टॅग’ प्रणालीद्वारे टोल अर्थात पथकर संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला असून एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा आजतागायतचा उच्चांक नोंदवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग...

जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं.  काश्मीरमधे बारामुला इथं एका जाहीर सभेला ते संबोधित...

शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरवात केली. पुढचे ३...

देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंडी इथं उपस्थित आहेत. या प्रकल्पांविषयी पुस्तिकेचं...

आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा...

आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....

मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी एनआयएचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए, अर्थात केंद्रीय तपास संस्थेनं मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी छापे मारले. मुंबईतल्या नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात हे छापे टाकले आहेत. या...

६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा वायव्य भारताच्या काही भागातून ६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मौसमी पावसाच्या...

राज्यांच्या पोलीस महासंचालकांना जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इतर देशांच्या सीमेलगत असलेल्या राज्यांच्या पोलीस महासंचालकांना सीमावर्ती भागात होत असलेल्या जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवी दिल्ली इथं ...