भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन...

जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीद्वारे विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीनं पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या मॅग्नस कार्लसनवर काल मात केली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत झालेल्या या सामन्यात अर्जुननं...

भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा परकीय चलन...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

आकांक्षी जिल्ह्यात युवा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रधानमंत्र्यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील उत्कृष्ट युवा अधिकाऱ्यांना आकांक्षी जिल्ह्यांमध्ये तैनात केल्यास आपले नवे विचार आणि रचनात्मक कार्यपद्धतीमुळे ते या भागात ठोस बदल घडवून आणू शकतील, असं पंतप्रधान नरेंद्र...

६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा वायव्य भारताच्या काही भागातून ६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मौसमी पावसाच्या...

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्लीत...

अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा...

आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा रोहित शर्मा ठरला कर्णधार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा कर्णधार  रोहित शर्मा, टी-ट्वेंटी क्रिकेटमधे १० हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहलीनं हा टप्पा...

बेकायदेशीररित्या बायोडिझेल विक्री करणाऱ्या कारखान्यावर नाशिक पोलिसांची कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीररित्या बायोडिझेल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत, सिन्नरजवळ असलेल्या ओम साई या कारखान्यात छापा टाकून पंचवीस लाख 99...