आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत. आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...
हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर ...
जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ
जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे
या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...
स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...
भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा परकीय चलन...
लहान अणूभट्ट्यांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर...
५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार 50 लाख टन गहू आणि 25 लाख टन तांदूळ विक्रीस काढणार आहे. अन्न महामंडळ इ- लिलावाच्या माध्यमातून...
पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुनर्प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं पुनर्प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका लाभार्थ्याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलय की, लाभार्थ्यांच्या...
संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....
गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...









