संकुचित वृत्तीचे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा पप्रचार करत आहेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छोट्या छोट्या झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...
ई – सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत.
यापैकी काहीही करणा-याला...
पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
ते...
पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं ...
वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री
नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही...
निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार...
१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया
नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...
देशातल्या सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली : पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्यांच्या सूचीतले विषय आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे. देशातल्या महिला...
महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी मानले जनतेचे आभार
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं महाराष्ट्रात जी प्रगती केली आणि जनसेवा...
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...