इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं केंद्राचं राज्यसरकारांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. यासंदर्भात निती आयोग,...

महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा इंग्लंडवर ८८ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली....

किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे...

रेशन वितरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना ईडीची अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना कथित रेशन वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काल रात्री अटक केली. ते सध्या पश्चिम बंगालचे वनमंत्री आहेत. अटकेपूर्वी  ईडीने...

पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी...

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  राष्ट्रीय जनता दलाचे १६ तर संयुक्त...

साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं...

भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...

केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या...

81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे....