रेशन वितरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना ईडीची अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना कथित रेशन वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काल रात्री अटक केली. ते सध्या पश्चिम बंगालचे वनमंत्री आहेत. अटकेपूर्वी  ईडीने...

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  राष्ट्रीय जनता दलाचे १६ तर संयुक्त...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. शिक्षण मंत्रालय, विद्यापिठ अनुदान आयोग आणि बनारस हिंदु विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमानं...

परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...

अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी...

भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार  ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष...

गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर...

प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...

भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा  आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार  न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा  सरदार पटेल यांनी  पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...