‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...
जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग
ग्रामीण भागातील नळ...
पर्वतमाला योजनेअंतर्गत १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्वतमाला योजनेअंतर्गत ५ वर्षांत २५० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन...
‘मालदीव’चे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)ला भेट दिली.
जवाहरलाल नेहरू बंदर...
परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...
अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी...
भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष...
गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...
महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर...
प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...
भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...









