पर्वतमाला योजनेअंतर्गत १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्वतमाला योजनेअंतर्गत ५ वर्षांत २५० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन...

‘मालदीव’चे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)ला भेट दिली. जवाहरलाल नेहरू बंदर...

परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...

टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७...

चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस...

भारताने एक जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – निर्मला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं एक  जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.  त्या आज मुंबईत चौथ्या ग्लोबल...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्‍यकतेचा आज हैद्राबाद इथं केला पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्‍यकतेचा आज हैद्राबाद इथं पुनरुच्चार केला. त्या हैद्राबाद मधल्या नारायणम्‍मा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या रजत जयंती समारंभात बोलत होत्या. शैक्षणिक तंत्रज्ञानाचं...

केंद्र सरकारला ९ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे मानले आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार नऊ वर्षं पूर्ण करत आहे. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे आभार मानले आहेत. सरकारनं देशासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातल्या सर्वसामान्य...

जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी करत, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गेले सात दिवस पुकारलेला संप आज मागे घेतला. सरकार बरोबरची आजची चर्चा सकारात्मक होती,...

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं  स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात...