भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक झाली. दिल्लीत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग...
पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी...
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी...
भारतीय वन सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल तसेच जून 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे भारतीय वन सेवेच्या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर...
कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...
21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते....
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...
भविष्य उज्ज्वल आहे, भारतासाठी DIR-5 हे भविष्य आहे : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज चेन्नई येथे आयआयटी मद्रासने आयोजित केलेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-5) परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीमार्फत...