डिजिटल बँकिंगमुळे वित्तीय व्यवस्थापनात पारदर्शकता येईल-प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोनाकोपऱ्यात डिजिटल बँकिंगविषयक भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यास आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री...

सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली : लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची भूमिका महत्त्वाची आहे आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव...

कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या...

देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार समाजातली असमानता दूर करून प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचत आहे, देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते...

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एससीओ,अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध आणि...

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला...

इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा – अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. सीमावादावर काल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत...