ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....
मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...
चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....
सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...
यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...
देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५...
मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी येत्या शनिवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमधे गेला महिना दीड-महिना मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असून, अशांतता...
जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी...









