मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम...

मणिपूरमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्राच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन...

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयानं काल फेटाळला. विशेष न्यायाधीशांनी दिलेला पूर्वीचा आदेश गेल्या महिन्यात, मुंबई उच्च...

आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ देणारी कार्ड...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १२ कोटी जनतेला केंद्रसरकारची आयुष्मान भारत योजना आणि राज्यशासनाची महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ देणारी कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री...

विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व...

जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती...

महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...

भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल  मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले....

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला...