महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...

‘तेहरिक ए हुर्रियत’ ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तेहरिक ए हुर्रियत ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भारतविरोधी कार्यक्रम राबवत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे केले स्मरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामिनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला...

आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक...

विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सखोल सहकार्य – केंद्रीय...

नवी दिल्‍ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात सखोलपणे गुंतले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. भारताच्या 2025 मध्ये प्रक्षेपित होणार्‍या...

भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची  गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्ली मध्ये  आयोजित, ‘वर्ल्ड...

दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आज मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम भारतीय विमा नियामक, विकास प्राधिकरण आणि...

कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...

भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं....

मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम...