कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात...
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहामधे प्रचंड गदारोळ झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजात अडथळे येत आहेत. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेचं...
मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील...
जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर चिंचखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधे कुपवाडा भागात शहीद झालेले यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, आ.कुणाल पाटील, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
सैन्य दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून...
तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये...
कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही – नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक...
भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि...
देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते...
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ कोटीच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता पाच कोटीच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की...
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं....