देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...

गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये...

प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवर उद्या सकाळी ११ वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे. या कार्यक्रमाचं...

भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं अधिकाधिक बळकट होत आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विश्वास, परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून, ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कझाकिस्ताननं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कझाकिस्तानच्या कायदेशीर कारवाई विभागाचे प्रमुख सेरिक शलाबायेव यांनी काल...

चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जारी केले. त्यानुसार कॅमे-या समोरील व्यक्ती वगळता...

सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर...

आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या केवाडियामध्ये स्टॅचू ऑफ युनिटी इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. २०१४ पासून पटेल यांची...