त्रिपुरातल्या ब्रु-रियांग शरणार्थीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भातल्या कराराचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता...

भारत चीन सीमाप्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- चीन सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला. या प्रश्नावर  सरकारनं दोन्ही सभागृहामधे या आधीच निवेदन केलं असल्याचं सांगत...

सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली...

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना

नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत...

कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा समृद्ध करणाऱ्या उपकरणाच्या उत्पादनासाठी ‘डीएसटी’ कडून वित्त सहाय्य

नवी दिल्ली : सीएसआयआर- राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे येथील परवानाधारक स्वामित्व तंत्रज्ञानावर आधारित जेन्रीच मेम्ब्रनेस या कंपनीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी विकसित केलेल्या मेम्ब्रने ऑक्सिजेनेटर उपकरणे...

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न- केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका...

दूरसंचार खात्याने सार्वजनिक उपक्रमांकडून ४ लाख कोटी रुपये महसुलाची मागणी करणं अनुचित असल्याच सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांकडून समायोजित सकल महसुलातल्या ४ लाख कोटी रुपयांची दूरसंचार खात्याने केलेली मागणी सर्वथैव गैर असून ती मागं घेण्याचा विचार करावा, असं सर्वोच्च...

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य...

कोरोनाप्रतिबंधात्मक लस निर्मिती प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचा भारत बायोटेकचा अर्ज अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च...

राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी,...