देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...

प्रार्थनास्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच...

कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. सुमारे ९२ लाख लोकांना पहिली तर ६६ लाख ६२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा...

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाचे सुधारित दिशानिर्देश सोमवारपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचं पूर्ण लसीकरण झालं असेल तर यापुढे त्यांना प्रवासापूर्वीची RT-PCR चाचणी करणं बंधनकारक राहणार नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत...

फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हीसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OCI आणि PIO कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णया अंतर्गत हवाई...

ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव – नवाब...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला. मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या...

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र...

सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...