दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य...
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीत पासिंग आऊट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) येथे कॅडेट्सच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.
नियमित अभ्यासक्रमाचे 152 आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 135, यात सात मित्र देशांतील 42 कॅडेट्स मिळून...
भाजप खासदाराने जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला...
सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे.
नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो...
कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल- सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. न्यायमूर्ती...
केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा...
ग्रामीण भागात रस्त्याद्वारे दळणवळणाला चालना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 सुरु करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : देशातल्या ग्रामीण भागाना रस्तामार्गे जोडण्यासाठी मोठी चालना देण्याच्या दृष्टीने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या...
नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.
ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत...
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन...
माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. १९९१ साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथं एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट...











