उत्तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं पारा थोडा खाली आला. दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती....

७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात...

जागतिक बँकेतर्फे भारतीय नागरिक इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेनं भारतीय नागरिक असलेल्या इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विकासक अर्थशास्त्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिल हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांच्या...

राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद...

देशातल्या पहिल्या दोनशे मानांकित शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध शिक्षण संस्थांची पहिली दोनशे मानांकनं आज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली. पहिल्या दोनशे शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश...

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरण्याची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या आर्थिक वर्षापासून केवळ निवृत्तीवेतन आणि बँकेतील ठेवींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. या नागरिकांचा कर बँका स्वतःहून कापून घेणार आहेत. आयकर...

भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्‌घाटन

करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्याकरीता नागरिकांनी आत्मनिरीक्षण करण्याचे आणि निर्धारीत...

राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...

देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकांचे सामने शक्य नसल्याचं सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने सुरू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना महामारी...