देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी...
प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी- प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी, असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. माणिकचंद्र वाजपेयी तथा मामाजी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभात आज...
राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हळदीचं उत्पादन आणि हळदीची उत्पादनं यांच्या विकासाकरता राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना आज केंद्रसरकारने जारी केली. राष्ट्रीय मसाले मंडळ आणि अन्य शासकीय संस्थांबरोबर हे मंडळ...
मध्यस्थांची शाहीनबागमधल्या आंदोलकांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी शाहीन बागला भेट दिली. आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, असं त्यांनी...
देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...
खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत वचनबद्ध – केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत सदैव वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. जागतिक डोपिंग विरोधी संस्था 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका...
पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून ३ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात काल रात्री संरक्षण दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.
पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये हे...
मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं...
“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...











