जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस...
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय...
सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला...
प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी...
धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
गुंतवणूकदारांसाठी पोषक परिसंस्था तयार करण्यासाठी भारताकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत-पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला...
उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येतली घट सलग 15व्या दिवशीही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सलग 15 व्या दिवशी नव्या कोरोना बधीतांपेक्षा बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली. देशभरात काल 2 लाख 59 हजार कोविड रुग्ण...
देशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६९ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य...
विवाह समारंभ आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनता कर्फ्यूच्या काळातच विवाह समारंभ आयोजित करणा-या एका पोलीस अधिका-याविरुद्ध औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा विवाह समारंभ काल हर्सूल फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत...
नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील – पियुष गोयल
नवी दिल्ली : केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित...
प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं, स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा...











