आयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून संबोधन केलं. सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे. आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची...
निर्मला सीतारामन यांनी जीआयएफटी-आयएफएससी येथील आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमध्ये आयएनआर – यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी...
अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेली मेडिसिन सेवेने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा केला...
ई-संजीवनी या सेवेवर दररोज 8500 पेक्षा जास्त सल्ले
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई संजीवनी या टेली मेडिसिन या उपक्रमाने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा पार...
देशात २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोविडप्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ८१ कोटी १९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर सुमारे २...
कोविड १९ चे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं घरोघरी जाऊन पाहणी करणं, कोविड चाचणीची सक्षम यंत्रणा विकसित करणं आणि अधिक दक्ष...
उत्तर भारतात तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून दिलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात बऱ्याच भागात दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पट्ट्यांमध्ये दिवसा थंड ते अतिजास्त थंड...
हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्यकतेचा आज हैद्राबाद इथं केला पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्यकतेचा आज हैद्राबाद इथं पुनरुच्चार केला. त्या हैद्राबाद मधल्या नारायणम्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या रजत जयंती समारंभात बोलत होत्या.
शैक्षणिक तंत्रज्ञानाचं...











