केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांची येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार...
स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार आहे. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आज मध्य प्रदेशमधल्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतल्या लाभार्थींसोबत दूरदृश्य...
स्मृती मंधानानं झळकावलं शतक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलीयाच्या महिला क्रेकट संघांदरम्यान ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दिवस रात्र कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारताच्या स्मृती मंधानानं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक...
जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहनाबाबत अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. देखभालीचा आणि इंधनाचा अधिक खर्च येत असलेली वाहनं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा १६ हजार कोटी रुपयांच्या १३ व्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे सरकारी योजना या वेगाने कार्यान्वित होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बेळगावी इथं आयोजित कार्यक्रमात...
दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...
पंतप्रधान आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघ वाराणसीच्या लोकांशी संवाद साधतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघ वाराणसीच्या लोकांशी संवाद साधतील.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतींसाठी मोदी विविध भागधारकांशी संवाद साधतील. श्री. मोदींनी...
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...
युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा वृत्त...
बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी...