भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार आहे....

पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं. भारत कधीही...

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते राजस्थानमधील दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि तीन सुपर स्पेशलिटी...

डॉ. हर्ष वर्धन यांनी “वाजपेयीजींची राष्ट्राप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण” करण्यासाठीच्या संघराज्य प्रणालीचे कौतुक केले नवी दिल्‍ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत...

साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...

भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांना कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आहेत आणि...

आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री  मंजूर ...

देशभरात संचारबंदी असतानाही गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही, गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. यावर्षी ४०० लाख मेट्रिक टन गहु खरेदीचं लक्ष्य सरकारनं ठरवलं...

आरबीआय उद्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास उद्या सकाळी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्यात झालेले निर्णय...

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळेल....